satyaupasak

“गणवेश योजनेत अनियमितता; आदित्य ठाकरेंकडून केसरकरांवर गंभीर आरोप,,

Nagpur : राज्यातील महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना सुरू केली होती. मात्र, महायुती सरकार 2 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही योजना गुंडाळत नवी नियमावली बनवली आहे. या योजनेतील गणवेश वाटपात होणारा विलंब, गणवेशाचा दर्जा, मोजमाप यामध्ये ताळमेळ नसून योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे, ही योजना वादात…

Read More
error: Content is protected !!