Agri SMART Scam

स्मार्ट प्रकल्पात ‘स्मार्ट’ भ्रष्टाचार?; SMART प्रकल्पातील कोट्यवधींच्या कामात गौडबंगाल!!! AGRI-PAR वर कोट्यवधींची उधळपट्टी; निविदेशिवाय कामात बदल; निर्णयप्रक्रियेवर गंभीर प्रश्न? सत्यउपासक विशेष वृत्त: १९ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) सुरू केला, पुढे या प्रकल्पाचे नामांतर ‘मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन…

Read More

Social Services or publicity stunts

समाजसेवेचा डिजिटल युगातील नवा चेहरा! जनतेच्या अडचणींचा तमाशा, सोशल मीडियावरची स्टंटबाजी… व्ह्यूज, फॉलोअर्स,कंटेंटच्या खेळात अडकलेली भंपक समाजसेवा! (The Truth Behind the Frame.) सत्यउपासक विशेष लेख:  आज एका शासकीय कार्यालयात कामानिमित्त जाण्याचा योग आला असता समाज माध्यमात परिचित असलेले जॅकेट, सूट-बूट परिधान केलेले एक महाशय समोर दिसले, एक सामान्य नागरिक आपली व्यथा त्यांना सांगत असताना ते…

Read More

the Fence Eats the Field?

कुंपणच शेत खातय! सत्यउपासक विशेष: लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींनी केवळ जनतेच्या सेवेसाठी काम करणे अपेक्षित आहे, त्यांच्या सत्तेचा उपयोग वैयक्तिक लाभासाठी किंवा कुटुंबीयांना फायद्याचे काम मिळविण्यासाठी करणे नैतिकतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे, लोकप्रतिनिधी आणि सरकारकडून जनतेला सरकारी निधीचा उपयोग लोकहितासाठी असावा, आणि कोणत्याही प्रकारे वैयक्तिक संबंधांमुळे विशेष फायद्याची योजना करू नये, अशी अपेक्षा असते. परंतु जर एखाद्या ठिकाणी…

Read More

Three Warkaris Lives Lost in Jejuri Road Accident

जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात भीषण अपघात; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, ४ जखमी! सत्यउपासक/ जेजुरी: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ असताना जेजुरीजवळ सासवड-जेजुरी मार्गावर (बेलसर टोलनाक्याजवळ) सोमवारी (१३ जुलै) सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत,…

Read More

Modern Agriculture Outdated Establishment.

कृषी विभागात रिक्त पदांचे संकट; आस्थापना व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह! पदोन्नतीचा खोळंबा, अतिरिक्त पदभार; ऑफलाइन आस्थापना व्यवस्थेमुळे कृषी प्रशासनाचा वेग मंदावला? सत्यउपासक/ पुणे: राज्य कृषी विभाग सध्या एका प्रकारच्या प्रशासकीय गोंधळाच्या चक्रव्यूहात अडकला असून, विभागातील अधिकाऱ्यांची अवस्था अक्षरशः “संगीत खुर्ची” या खेळासारखी झाल्याचे चित्र आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे मूळ पदाचा कार्यभार आहे आणि कोणाकडे अतिरिक्त पदभार, हे समजणेही अनेकदा…

Read More

The Wari Arrives in Pune

ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखींचे पुण्यात स्वागत.. पालखी आगमनाने पुणे विठ्ठलमय; महापौरांकडून औक्षण, वारकऱ्यांसमवेत फुगडी… सत्यउपासक/पुणे: आषाढातील रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद, भगव्या पताकांनी दुमदुमलेले रस्ते आणि लाखो कंठातून घुमणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा जयघोष… अशा भक्तिमय वातावरणात पुणे शहराने आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे…

Read More

Palkhi Arrival Roads, Routes & Restrictions

पालखी आगमनामुळे ९ जुलैला पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; अंतर्गत हलक्या वाहनांसाठी निर्बंध! पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतूक व्यवस्था बदलली; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन… सत्यउपासक/ पुणे: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात आगमन होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक व्यवस्था…

Read More

In Phaltan due to electric shock four death’s

फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चारही जणांचा जागीच मृत्यू; परिसरात शोककळा सत्यउपासक/ फलटण: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव (साखरवाडी) येथे मंगळवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार,…

Read More

From Agriculture Offices to Agri Innovation Hubs

कृषी कार्यालय नव्हे, तर ग्रामीण विकासाचे बहुउद्देशीय केंद्र हवे! पारंपरिक कृषी कार्यालयांऐवजी बहुउद्देशीय कृषी संकुलांची उभारणी आवश्यक… सत्यउपासक विशेष: कृषी विभागाकडून सन २०२३ व २०२४ या वर्षांसाठी प्रदान करण्यात आलेल्या कृषी पुरस्कारांमधून एक महत्त्वाचा संदेश समोर आला असून या पुरस्कारांमध्ये सन्मानित झालेल्यांमध्ये अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांतून पदवी प्राप्त केलेल्या अनेक तरुणांचा समावेश असल्याचे दिसून आले…

Read More

Wari the journey of knowing yourself

“वारी” शोध अंतःकरणाचा! वारकऱ्यांची वारी म्हणजेच कलियुगातील शांतीचा मार्ग… सत्यउपासक आषाढीवारी विशेष: आजचा माणूस खूप चालतोय, विमानात, गाडीत, ऑफिसमध्ये, बाजारात… पण जीवनाचा बोध आणि आत्मशोधाच्या दिशेने जाणारी एकही पाऊलवाट सापडत नाही, या बाह्य भौतिक धावपळीला अंतःकरणाचा तळ सापडत नाही, कारण तो विसरतोय कुठे जायचं आहे! अशा वेळी ‘वारी’ केवळ धार्मिक प्रवास नसून, अस्तित्वाच्या शोधाची एक…

Read More
error: Content is protected !!