Death Raises Questions Power Changes the Subject

माणसाची किंमत शून्य! घटना आणि प्रतिघटनांच्या खेळात हरवलेले सत्य! व्यक्तीच्या जाण्यापेक्षा सत्ता-समीकरणांना अग्रक्रम दिला जातोय का? सत्यउपासक विशेष लेख: राज्याचा कारभारी गेला… मात्र सद्यस्थितीत त्याची चिता थंड होण्याआधीच राजकीय हालचालींना आलेल्या वेगामुळे त्याच्या मृत्यूभोवती उभ्या राहिलेल्या प्रश्नांनाही जिवंत ठेवले गेले नाही तर उलट ते प्रश्न शक्य तितक्या लवकर घटनांच्या ढिगाऱ्याखाली आणि प्रतिघटनांच्या गदारोळात गाडले जावेत,…

Read More

State Election Commission Revises Local Body Election Timeline

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी मुंबई, दि.३०: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यापूर्वी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Read More

Ajit Pawar: Not reachable, yet always in our hearts.

अजित दादा आपल्यातून गेले; विकास हरवला! दादा कायमचेच नॉट रीचेबल! पूर्वी ‘दादा नॉट रिचेबल’ म्हणजे पुढच्या निर्णयाची चाहूल असायची पण आज मात्र हे नॉटरीचेबल होणे काळजाला चिरत आहे… सत्यउपासक विशेष लेख: महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे केवळ पदांमुळे नव्हे, तर निर्णयक्षमतेमुळे ओळखली जातात. अजित पवार हे त्या मोजक्या नेत्यांपैकी एक असून दादांची राजकीय कारकीर्द संघर्ष, बदल…

Read More

The Future of Transport Beyond the Roads

ट्रॅफिकमुक्त भविष्यासाठी नवीन पर्याय! वाढती शहरे, वाढते प्रदूषण, आकुंचित रस्ते,ट्रॅफिक आणि शहरांची कोंडी यासाठी शाश्वत वाहतुकीचा नवा मार्ग! सत्यउपासक विशेष लेख: पुणे, मुंबई, नाशिकसह दिल्ली, कोलकत्ता यांसारख्या देशातील प्रमुख महानगरांमध्ये आज प्रदूषण आणि वाहतूक कोंडी ही केवळ असुविधा न राहता गंभीर सामाजिक आणि आरोग्याची समस्या बनली आहे. शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, उंच इमारती,…

Read More

“Women Farmers: The Backbone of Indian Agriculture

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी शाश्वत शेती दिनाच्या संकल्पनेतून महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी शासन व एम.एस. स्वामिनाथन फाउंडेशन एकत्र… मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे महिला शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते,…

Read More

Elections Won Alliances Shaken

राजकीय उलथापालथ! लोकल ते ग्लोबल ;भाकरी फिरण्याचे संकेत? सत्यउपासक विशेष लेख: महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेले अभूतपूर्व यश हे वरवर पाहता महायुतीच्या सामूहिक विजयाचे चित्र रंगवणारे असले, तरी या विजयाच्या आत खोलवर पाहिले असता त्यातच भविष्यातील मोठ्या राजकीय उलथापालथीची बीजे दडलेली दिसून येतात. विशेषतः मुंबईसारख्या आर्थिक राजधानीपासून ते राज्य आणि केंद्र पातळीपर्यंत सत्तेच्या समीकरणांमध्ये…

Read More

Record-Breaking Property Tax Collection

पुणे महापालिकेची ७७३.२५ कोटींची ऐतिहासिक वसुली! महापालिकेच्या ‘अभय योजने’तून दोन महिन्यांत ७७३.२५ कोटींची विक्रमी वसुली पुणे, दि.१५: पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अभय योजनेच्या कालावधीत उच्चांकी ७७३.२५ कोटी रुपयांची विक्रमी मिळकतकर वसुली झाली असून, या यशामुळे मनपाच्या तिजोरीला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. शहरातील निवासी, बिगरनिवासी तसेच मोकळ्या जागांवरील वर्षानुवर्षे थकित असलेल्या मिळकतकरामुळे मनपावर मोठ्या प्रमाणात…

Read More

From G20 to now coming global bicycle tours development claimed but benefits questioned.

विकासाचा घाट! बजाज पुणे ग्रँड टूरच्या नावाखाली ४०० कोटींचा ‘विकासघाट’?;  पुणे तिथे काय उणे! आधी G-20 परिषदेचा घाट आणि आता बजाज ग्रँड टूर सायकल स्पर्धा हे सर्व उपक्रम विकासासाठी की विकासाच्या नावाने मलिदा आणि केवळ दिखाव्यासाठी? सत्यउपासक विशेष : पुणे तिथे काय उणे हे वेळोवेळी प्रशासनाने सिद्ध केले असून आधी G-20 च्या नावाखाली विकासाची भव्य…

Read More

Development at the Cost of ForestsTigers and Human Lives

ताडोबा: विकासाच्या नावाखाली सुरू झालेला पर्यावरणीय आत्मघात! विकासाच्या भुकेपुढे जंगल, वाघ आणि माणूसही भक्ष्य! सत्यउपासक विशेष: सरकारच्या ताज्या निर्णयानुसार ताडोबा तसेच लगतच्या राखीव जंगलांमध्ये आणि व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या प्राण्यांच्या मार्गिकेत लोहखनिज उत्खननास परवानगी दिली जाणार असून हा निर्णय पर्यावरणीय तत्त्वांना, वनसंरक्षणाच्या नियमांना आणि भविष्यातील मानवी अस्तित्वाच्या शहाणपणालाही तिलांजली देणारा असल्याचे उघड आहे. ही ‘निर्णयकृपा’ नागपूरच्या…

Read More

From Files to Fields

राज्यात कृषी विभागाकडून संवाद सेतू उपक्रमास सुरुवात… थेट संवादातून मजबूत होणार कृषी विभाग आणि शेतकऱ्यांचे नाते… पुणे, दि.६: राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्षांचे नाते अधिक दृढ, विश्वासार्ह आणि संवेदनशील करण्याच्या उद्देशाने राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी नव्या वर्षात ‘संवाद सेतू’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली आहे. कृषी विभाग ही खेडोपाडी थेट शेतकऱ्यांच्या…

Read More
error: Content is protected !!