छोट्या कंत्राटदारांच्या रोजगारावर गदा नको; कामांचे क्लबिंग थांबवा – कंत्राटदार महासंघाची जिल्हा परिषदेच्या सीईओं कडे मागणी

पुणे,दि.४ – पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये जवळपास हजार ते दीड हजार सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि नोंदणीकृत छोटे-मोठे कंत्राटदार सहभागी असून, त्यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, सध्या शासनाकडून विविध कामांचे क्लबिंग करून मोठ्या प्रमाणावर एकत्रित निविदा काढण्याचा प्रकार सुरू असून, यामुळे छोट्या कंत्राटदारांच्या रोजगारावर गदा येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार…

Read More

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; फलोत्पादन विकास व राष्ट्रीय कृषी विकास योजनांचा लाभ घ्या…

पुणे,दि ३ : वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर संरक्षित शेती हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. भाजीपाला व फुलपिकांचे उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृह व शेडनेटगृहासारखी संरक्षित शेती तंत्रे उपयुक्त ठरत आहेत. यामुळे कमी क्षेत्रात 3 ते 4 पट अधिक उत्पादन मिळते. शेतकऱ्यांचा संरक्षित शेतीकडे वाढता कल लक्षात घेता, राज्य सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय…

Read More

पुणे विमानतळावर ‘उमेद सावित्री’ विक्री दालनाचे उद्घाटन; राज्यातील महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक पाऊल

पुणे, दि. ३ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उमेद सावित्री’ या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे हे विमानतळावरील पहिलेच विक्री केंद्र ठरले असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या उद्घाटन…

Read More

बनावट खत-विषारी औषधांवर कठोर कारवाईसाठी नवा कायदा तयार करणार – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नारायणगाव येथे आश्वासन

नारायणगाव (जि. पुणे),दि.३: “शेतकऱ्यांच्या समृद्धीशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही,” असे स्पष्ट करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’च्या सहाव्या दिवशी नारायणगाव (पुणे) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बनावट खते आणि कीटकनाशके पुरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदा तयार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट…

Read More

जिल्हा परिषदेतील बदल्यांच्या धोरणांची पोलखोल; प्रशासकीय बदल्यांवर ‘आर्थीक रसद’चा प्रभाव?

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह! पुणे जिल्हा परिषद सीईओ नियुक्तीमागे केवळ गुणवत्ता की येणाऱ्या निवडणुकांचे राजकीय समीकरण? महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या व कार्यक्षमतेत आघाडीवर असलेल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करत, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बदल्यांच्या धोरणाचा अक्षरशः मृत्यू झाला आहे. गट-क आणि…

Read More

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन पुणे, दि. १ : “शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य…

Read More
error: Content is protected !!