महावितरणचा नवा नियम लागू; दोन महिने विजबिल थकवल्यास सुरक्षा ठेवीतून कपात, अन्यथा वीजपुरवठा खंडित!

पुणे:  महावितरणने १५ जुलैपासून वीज (औद्योगिक व व्यावसायिक) ग्राहकांसाठी नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, दोन महिने सलग विजबिल थकवल्यास थकबाकीची रक्कम थेट ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून कपात केली जाणार आहे. जर ग्राहकाने सुरक्षा ठेवीची रक्कम भरलेली नसेल, तर ती तात्काळ जमा करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा, ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. एकदा कपात…

Read More

लाडकी बहीण योजनेत आजी-भावांची एंट्री, ४५३ कोटींची उचल!

“लाडक्या बहिणीच्या नावाखाली… आजी बाई आणि भाऊ घेऊन गेले ४५३ कोटी! आता सरकार म्हणतंय ‘योजना बरोबर होती, फक्त लाभार्थी थोडे ‘क्रिएटिव्ह’ निघाले!’”  राज्यात निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं मोठ्या थाटामाटात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना काढली, २१ ते ६५ वयातील बहिणींना दरमहा १५०० रुपये दिले जात होते, योजनेचा उद्देश होता महिलांना आर्थिक मदत देण्याचा…

Read More

PM सूर्य घर योजनेतील नव्या अटींमुळे सौर ग्राहक अडचणीत!

सूर्यघर योजनेतून ठराविक कंपन्यांनाच फायदा का?; सरकारच्या नव्या आदेशामुळे सौर इन्व्हर्टर उद्योगासमोर मोठं आव्हान! मुंबई, दि.२४: पंतप्रधान सूर्य घर मुफ्त वीज योजनेअंतर्गत देशभरात एक कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आता नव्या अटी आणि तांत्रिक अडथळे उभे राहत असून, योजनेच्या मूळ उद्दिष्टाला छेद जात असल्याची भावना…

Read More

अरण नगरीत भक्तीचा जल्लोष, श्रीफळहंडी सोहळ्याने भाविक भक्तिरसात न्हाले…

७३० व्या समाधी वर्षानिमित्त अरण येथे पारंपरिक श्रीफळहंडीचा नयनरम्य सोहळा! सोलापूर, दि. २४ (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पारंपरिक ‘श्रीफळहंडी’ उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते हंडी फोडण्यात…

Read More

मतदार यादीतली गडबड उघड! बिहारमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक बोगस नोंदी

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार              मुंबई, दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे 18.66 लाख मतदार मृत, 26.01 लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, 7.5 लाख…

Read More

देशी गोवंश संवर्धनासाठी राज्य सरकारचा ७१ कोटींचा निधी…

देशी गायीचं जतन म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण यासाठी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता प्रयत्न गरजेचे-  दत्तात्रय भरणे पुणे,दि. २२ जुलै : “देशी गोवंशाचे संरक्षण व संवर्धन ही आपली सामाजिक व संस्कृतिक जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पुण्यात केले. राज्य शासनाच्या वतीने…

Read More

“रमी”च्या फंदात अडकलेले मंत्री?

विधानसभेच्या सभागृहातून सुरू असलेली गेमिंग संस्कृती! सत्यउपासक विशेष: राज्यातील लोकशाहीचे मंदिर; लाखो नागरिकांचे प्रश्न ज्या छताखाली दररोज ऐकवले जातात अशा विधिमंडळात कामगार, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध नागरिक यासोबतच ज्यांच्या खांद्यावर शेतकऱ्यांच्या वेदनांचे ओझे असायला हवे अशा कृषी मंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका मांडायला हवी, ते महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री वास्तवात मात्र मोबाइल हातात घेऊन ऑनलाइन…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना सहा महिन्यांत १७ कोटींचे वैद्यकीय अर्थसहाय्य…

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा; मुख्यमंत्री निधी कक्षाची प्रभावी अंमलबजावणी… पुणे, दि. २१ जुलै २०२५ : आरोग्यदायी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना केवळ सहा महिन्यांत १७ कोटी २८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. या निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, डायलिसीस, अपघात, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या…

Read More

लंच क्लब; गप्पांचा शासकीय ‘हॉटस्पॉट’!

अधिकाऱ्यांचा डायट डब्बा; बंद चेंबर, उघडी व्यवस्था! शासकीय कार्यालयातील भयान वास्तव! सत्यउपासक विशेष अग्रलेख ( भाग १ ) एका खास चेंबरमध्ये दररोज दोन ते तीन तास चालणारा “लंच” सत्र, ज्यामध्ये केवळ भोजन नाही, तर निर्णय, व्यवहार आणि सत्ता-संवादाची मेजवानी असते, सत्यउपासकच्या विशेष नजरेत हे गुपित आता फारसं गुपित राहिलेलं नाही, एका आजी आणि माजी अधिकारी…

Read More

शिवछत्रपतींच्या विचारांना युनेस्कोचा मानाचा मुजरा!

शिवछत्रपतींच्या स्वराज्यगाथेला जागतिक प्रतिष्ठा; बारा शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा…  महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशाच बारा ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले…

Read More
error: Content is protected !!