‘रम्मी’ वादानंतर कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे नवे कृषिमंत्री तर कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण!

माणूस तसा चांगला…पण वादग्रस्त बोलणं आणि ‘रम्मी’नं घात केला! मुंबई: राज्य मंत्रिमंडळात मोठा खातेबदल करण्यात आला असून, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर याआधी क्रीडा मंत्रीपद भूषवणारे दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची जबाबदारी दिली गेली आहे. हा निर्णय…

Read More

PM सूर्य घर योजनेतील नव्या अटींमुळे सौर ग्राहक अडचणीत!

सूर्यघर योजनेतून ठराविक कंपन्यांनाच फायदा का?; सरकारच्या नव्या आदेशामुळे सौर इन्व्हर्टर उद्योगासमोर मोठं आव्हान! मुंबई, दि.२४: पंतप्रधान सूर्य घर मुफ्त वीज योजनेअंतर्गत देशभरात एक कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आता नव्या अटी आणि तांत्रिक अडथळे उभे राहत असून, योजनेच्या मूळ उद्दिष्टाला छेद जात असल्याची भावना…

Read More

शिवछत्रपतींच्या विचारांना युनेस्कोचा मानाचा मुजरा!

शिवछत्रपतींच्या स्वराज्यगाथेला जागतिक प्रतिष्ठा; बारा शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा…  महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशाच बारा ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले…

Read More

नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक : केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक

महावितरणच्या आर्थिक सुधारणांसाठी राज्य शासन प्रयत्नशील :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा करताना व्याजदर कमी असावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुंबई,दि.२७ : नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक वाढवणे, विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी निर्णय घेणे,वीज वितरण क्षेत्रातील कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्मार्ट मीटर बसवणे तसेच केंद्र शासनाच्या नियंत्रणातील विषयांवर आज…

Read More
error: Content is protected !!