‘रम्मी’ वादानंतर कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे नवे कृषिमंत्री तर कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण!
माणूस तसा चांगला…पण वादग्रस्त बोलणं आणि ‘रम्मी’नं घात केला! मुंबई: राज्य मंत्रिमंडळात मोठा खातेबदल करण्यात आला असून, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर याआधी क्रीडा मंत्रीपद भूषवणारे दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची जबाबदारी दिली गेली आहे. हा निर्णय…