ई-ऑफिस; तंत्रज्ञान युगातही कागदी ‘गुलामगिरी’!

पारदर्शकता, गती, जवाबदारी या त्रिसूत्रीला तांत्रिक अडचणी, अपुरं प्रशिक्षण आणि जुन्या पद्धतींचा हट्ट हीच खरी अडथळ्यांची तिकडी! सत्यउपासक संपादकीय शासनाने शासकीय कार्यालयांतील कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि पेपरलेस करण्यासाठी ‘ई-ऑफिस’ ही सुविधा सुरू केली. उद्दिष्ट अगदी स्पष्ट – नागरिकांना वेळेवर सेवा मिळावी, फाईलींचा निपटारा जलद व्हावा आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा. डिजिटल क्रांतीच्या युगात हे पाऊल…

Read More
error: Content is protected !!