Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

चिया पिकातून समृद्धीकडे वाटचाल; वाशिम जिल्ह्याचा प्रेरणादायी प्रवास

नावीन्यपूर्ण शेतीची यशोगाथा; वाशिम जिल्ह्यातील ‘चिया क्रांती’ भारताचा आर्थिक कणा असलेली शेती सध्या वाढता उत्पादन खर्च, अविश्वसनीय हवामान बदल आणि रसायनाधिष्ठित शेतीच्या दुष्परिणामांमुळे संकटात आहे. पारंपरिक शेतीमध्ये वाढत्या खर्चामुळे आणि कमी उत्पन्नामुळे आजचा जागरूक शेतकरी सतत नवीन पर्याय शोधत आहे. या पार्श्वभूमीवर कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या औषधी पिकांमध्ये चिया बियांची (Chia Seed) लागवड एक…

Read More

जातनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने क्रांतीकारी पाऊल – उपमुख्यमंत्री अजित पवार

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल अजित पवार यांच्याकडूनप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे जाहीर आभार मुंबई, दि. 30 एप्रिल 2025 – केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर स्वागत केले असून, हा निर्णय सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेलं महत्वपूर्ण आणि क्रांतीकारी पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सर्व समाजघटकांना त्यांचा…

Read More

वेव्हज 2025’ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

‘वेव्हज २०२५’ मधून भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवे पंख… मुंबई, २९ एप्रिल: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी ‘वेव्हज 2025’ ही आंतरराष्ट्रीय परिषद 1 मे रोजी मुंबईत भव्य स्वरूपात सुरू होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. ही परिषद…

Read More

महाबळेश्वरमध्ये २ ते ४ मे दरम्यान महापर्यटन उत्सव; वाहतुकीत मोठे बदल

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी‌ मेजवानी! सातारा: महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या कालावधीत तब्बल २० ते २२ वर्षांनंतर तीन दिवसीय महापर्यटन उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उत्सवाचे आयोजन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेशकर, टोल…

Read More

अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित

माढा तहसीलदार विनोद रणवरे यांचे निलंबन; अवैध वाळू उत्खनन व प्रशासकीय अनियमिततेमुळे कारवाई… सोलापूर, दि. २८ एप्रिल : माढा तालुक्यातील अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवता कामकाजात निष्काळजीपणा केल्यामुळे माढा तहसीलदार विनोद रणवरे यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली असून, ही कारवाई महसूल व वन विभागाच्या…

Read More

पुणे जिल्हा परिषद मुख्यालयातील ५३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

मात्र १८ वर्षे मुख्यालयात असलेल्या शेखर गायकवाड यांना पुन्हा सूट? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! पुणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मुख्यालयात अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यां विरोधात कारवाई करत एकाच दिवसात तब्बल ५३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या अत्यंत गोपनीय पद्धतीने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बदली प्रक्रियेत केवळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि…

Read More

पुणे जिल्हा परिषद; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार!

“नियुक्ती होती… पण पद मिळालं नाही; अपंग कर्मचाऱ्याची न्यायासाठी व्यवस्थेशी झुंज!” पुणे, दि.२२: पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील मुख्य औषध निर्माण अधिकारी पदासाठी २०१९ साली शासनाच्या नियमांनुसार आणि उपआयुक्त (आस्थापना) यांच्याकडून अधिकृतरित्या नियुक्तीपत्र मिळालेले असतानाही, अपंग कर्मचारी दिपक सूर्यकांत चापेकर यांना आज सहा वर्षांनंतरही आपल्या हक्काच्या पदावर रुजू होता आलेले नाही. कायदेशीर संपूर्ण पात्रता असूनही,…

Read More

पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा चौफेर गंध…

चौकशी अहवाल दडवून दोषींना अभय!; तिन्ही दोषी मोकाट, चौकशीचा अहवाल धुळखात? पुणे, दि.२२: पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभाग सध्या शिक्षक बदली प्रकरण, आर्थिक अपहार, चुकीच्या शिफारसी आणि दुर्लक्षित तक्रारी यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या साऱ्या वादग्रस्त घडामोडींमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे हे धृतराष्ट्राच्या भूमिकेत वागत आहेत का? हा प्रश्न आहे. तत्पूर्वीच जिल्हा परिषदेतील…

Read More

मनरेगातून जलसंधारणाची नवी दिशा “जलतारा”…

“जलतारा : शेतीसाठी पाण्याचा शाश्वत आधार” पावसावर अवलंबून असलेली महाराष्ट्रातील शेती अनेकदा पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत येते. काही वेळा पाऊस भरपूर पडतो, परंतु पावसाचे सर्व पाणी वाहून जाते आणि जमिनीला किंवा भूगर्भातील जलसाठ्याला त्याचा फारसा उपयोग होत नाही. परिणामी, थोड्याच काळात पाण्याची टंचाई भासू लागते. यावर उपाय म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)…

Read More

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील सीमा भिंतीचा ‘भ्रष्टाचार’; निधी खर्च झाला, पण भिंत कुठे?

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचा कारभार म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू पर्वतच! हरवलेली भिंत, रुग्णांची सुरक्षा रामभरोसे, रुग्णालयाच्या जागेत अतिक्रमण आणि व्यसनाचे अड्डे! सत्यउपासक विशेष: पुण्याच्या येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय (RMH) च्या १३८ एकर क्षेत्रावर गेल्या एक दशकापासून सुरू असलेल्या गैरव्यवहारांनी संस्थेची सार्वजनिक आरोग्य सेवेच्या प्रतिमेची धूळधाण करून टाकली आहे. २०१५ ते २०१६ या कालावधीत सीमा भिंतीसाठी मंजूर झालेले…

Read More
error: Content is protected !!