Satyaupasak voice of the day

मोनोरेलचा धडा; अंडरग्राउंड मेट्रोसाठी आधीच सुरक्षित मार्ग हवा! मुंबई मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका; अंडरग्राउंड मेट्रोच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह मुंबईत आज मुसळधार पावसामुळे मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी अडकले. अग्निशमन दल, एमएमआरडीए आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तरीत्या बचावकार्य हाती घेत प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. हवेतल्या पुलावर असलेल्या मोनोरेलमध्ये प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले, मात्र याच वेळी अंडरग्राउंड मेट्रोमध्ये अशी…

Read More

PM सूर्य घर योजनेतील नव्या अटींमुळे सौर ग्राहक अडचणीत!

सूर्यघर योजनेतून ठराविक कंपन्यांनाच फायदा का?; सरकारच्या नव्या आदेशामुळे सौर इन्व्हर्टर उद्योगासमोर मोठं आव्हान! मुंबई, दि.२४: पंतप्रधान सूर्य घर मुफ्त वीज योजनेअंतर्गत देशभरात एक कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आता नव्या अटी आणि तांत्रिक अडथळे उभे राहत असून, योजनेच्या मूळ उद्दिष्टाला छेद जात असल्याची भावना…

Read More

टोरंट-अदानीला वीज परवाना?; कामगार संघटनांचा तीव्र विरोध

खासगीकरणाच्या विरोधात ८६ हजार वीज कर्मचाऱ्यांचा एल्गार – २२ जुलै रोजी नियामक आयोगासमोर निर्णायक सुनावणी सत्यउपासक वृत्त पुणे, दि.११ जुलै: महाराष्ट्रातील वीज क्षेत्र पुन्हा एकदा खासगीकरणाच्या वादात सापडले असून, महावितरणच्या कार्यक्षेत्रातील अनेक शहरांमध्ये खासगी कंपन्यांनी समांतर वीज वितरण परवाना मागितल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. २२ जुलै रोजी या अर्जांवर राज्य विद्युत नियामक आयोगाकडून…

Read More

राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना; मचाणावरून वन्यजीवन निरीक्षणाची वन प्रेमींना संधी

बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना; वनप्रेमींना जंगलात एक अनोखा अनुभव घेण्याची संधी; सहभागासाठी अर्ज मुदत ५ मे पर्यंत… कोल्हापूर, ३ मे: कोल्हापूर वन्यजीव विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुध्द पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक १२ व १३ मे २०२५ रोजी राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणनेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी निसर्गप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि स्वयंसेवकांनी ५ मे २०२५ पर्यंत…

Read More

‘व्हेव्ज 2025’चे भव्य उद्घाटन : भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीसाठी नवे पर्व सुरू

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 (व्हेव्ज) चे पंतप्रधानांच्या हस्ते शानदार उद्घाटन भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी जीडीपीचा कणा ठरेल – नरेंद्र मोदी मुंबई, दि. 1 : भारताची ऑरेंज इकॉनॉमी कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे विकासाचे तीन नवे स्तंभ असून, येत्या काही वर्षांत भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

चिया पिकातून समृद्धीकडे वाटचाल; वाशिम जिल्ह्याचा प्रेरणादायी प्रवास

नावीन्यपूर्ण शेतीची यशोगाथा; वाशिम जिल्ह्यातील ‘चिया क्रांती’ भारताचा आर्थिक कणा असलेली शेती सध्या वाढता उत्पादन खर्च, अविश्वसनीय हवामान बदल आणि रसायनाधिष्ठित शेतीच्या दुष्परिणामांमुळे संकटात आहे. पारंपरिक शेतीमध्ये वाढत्या खर्चामुळे आणि कमी उत्पन्नामुळे आजचा जागरूक शेतकरी सतत नवीन पर्याय शोधत आहे. या पार्श्वभूमीवर कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या औषधी पिकांमध्ये चिया बियांची (Chia Seed) लागवड एक…

Read More

महाबळेश्वरमध्ये २ ते ४ मे दरम्यान महापर्यटन उत्सव; वाहतुकीत मोठे बदल

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी‌ मेजवानी! सातारा: महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या कालावधीत तब्बल २० ते २२ वर्षांनंतर तीन दिवसीय महापर्यटन उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उत्सवाचे आयोजन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेशकर, टोल…

Read More

अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित

माढा तहसीलदार विनोद रणवरे यांचे निलंबन; अवैध वाळू उत्खनन व प्रशासकीय अनियमिततेमुळे कारवाई… सोलापूर, दि. २८ एप्रिल : माढा तालुक्यातील अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवता कामकाजात निष्काळजीपणा केल्यामुळे माढा तहसीलदार विनोद रणवरे यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली असून, ही कारवाई महसूल व वन विभागाच्या…

Read More

घटनांच्या गोंधळात हरवलेले सत्य…

प्रश्न अनुत्तरित, न्याय अनिश्चित!  महाराष्ट्राला एक वैभवशाली आणि संपन्नतेचा इतिहास असताना राज्यातील औद्योगिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरातील घटना पाहता राजकारणात मनी-मसल-पॉवर चा अतिरेक झाला असून गुन्हेगारी, अनैतिक प्रवृत्तींना सत्ताधारी स्तरावरुन राजकीय आश्रय दिला जात असून राजकारणातून सामान्य जनतेची सेवा आणि त्यांचे प्रश्न गायब झाले आहेत असे वाटते, राजकीय स्वार्थापोटी जवळ केलेल्या आश्रित गुन्हेगारांकडून सत्तेचा…

Read More

नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक : केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक

महावितरणच्या आर्थिक सुधारणांसाठी राज्य शासन प्रयत्नशील :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा करताना व्याजदर कमी असावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुंबई,दि.२७ : नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक वाढवणे, विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी निर्णय घेणे,वीज वितरण क्षेत्रातील कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्मार्ट मीटर बसवणे तसेच केंद्र शासनाच्या नियंत्रणातील विषयांवर आज…

Read More
error: Content is protected !!