शिरूर तालुक्यात बेकायदेशीर खत उत्पादनाचा पर्दाफाश; वेताळ केमिकल्सवर कारवाई, 8.78 लाखांचा खत साठा जप्त

शिरूरमध्ये बेकायदेशीर खतसाठा उघड, वेताळ केमिकल्सवर गुन्हा दाखल पुणे, दि.२८: शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील गट क्रमांक 313 मध्ये बेकायदेशीर खत उत्पादन व साठवणूक करणाऱ्या वेताळ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली असून, सुमारे 8.78 लाख रुपये किमतीचा खत साठा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. ही कारवाई २७ मे रोजी सायंकाळी ५:३०…

Read More

शाश्वत शेतीसाठी ‘भारत कृषी-जागरण यात्रा’ सुरु…

खरीपपूर्व ‘भारत कृषी-जागरण यात्रा’ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू… पुणे, दि.२६: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘भारत कृषी-जागरण यात्रा’ हे विशेष अभियान देशभरात २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत राबवण्यात येत आहे. राज्यातही या यात्रेची प्रभावी…

Read More

मान्सून भ्रमात नको पेरणीची घाई!

मान्सूनची गती मंदावणार?; पेरणीची घाई टाळा! राज्यात यंदा मान्सूनने २५ मे रोजी, म्हणजे अपेक्षेपेक्षा दहा दिवस आधीच दक्षिण कोकणात हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकरी बंधूंनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, “पावसावर पोसली जाते शेतकऱ्याची आशा आणि चिंता दोन्ही”, याप्रमाणे अनेकांच्या मनात आशेचे अंकुर उमलले असले तरीही हवामान खात्याच्या अलीकडील अंदाजानुसार २७ मेनंतर मान्सूनचा प्रवास थांबण्याची…

Read More

पुणे विभागीय कार्यालयांची १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत राज्यात उल्लेखनीय कामगिरी

१०० दिवसांच्या मोहिमेत पुणे विभागाच्या कार्यालयांचा राज्यस्तरीय गौरव! पुणे,दि.२५- महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम’च्या दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागातील विविध शासकीय कार्यालयांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. विभागीय स्तरावरील या मूल्यांकनामध्ये उपसंचालक, भू‍मि अभिलेख, पुणे आणि उपसंचालक, पर्यटन, पुणे यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली कार्यक्षमता सिद्ध केली. तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम…

Read More

पुणे जिल्हा परिषदेत लाखोंचे फर्निचर पावसात वाया; निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

आरोग्य विभागातील सावळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर! आरोग्य विभागाच्या गोडाऊनमध्ये निष्काळजीपणाचा गंज, खरेदी झाली पण वापर नाही! जनतेच्या पैशांची उधळपट्टी? सत्यउपासक विशेष वृत्त/ पुणे, दि. २४- पुणे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील सावळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून आरोग्य विभागाच्या वतीने खरेदी करण्यात आलेले अंदाजे ५० ते ७० लाख रुपयांचे फर्निचर गेल्या दीड महिन्यांपासून उघड्यावर…

Read More

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक; शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र; महाविस्तार एआय ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. २१ – कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास…

Read More

नफ्यासाठी निर्यात, आत्मनिर्भरतेवर गदा!“सौर प्रकल्प ठप्प,‘मेक इन इंडिया’चा फसलेला प्रयोग?

नफेखोरीच्या झगमगाटात ‘आत्मनिर्भर भारत’ अंधारात; सौर क्रांतीला धक्का! ‘मेक इन इंडिया’चा गाजावाजा करत, ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा देणाऱ्या सरकारला आता स्वतःच्या धोरणांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. कारण देशात तयार होणाऱ्या DCR (डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट) सोलर मॉड्युल्सचा वापर देशातील सौर प्रकल्पांसाठी न होता, त्यांची निर्यातच प्राधान्याने केली जात आहे. MERCOM या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, सुमारे ८०…

Read More

कृषी विभागाची ठोस कारवाई ;अवैध खत साठ्यावर छापा

विनापरवाना रासायनिक खत साठा जप्त : 4.61 लाखांचा साठा पकडला, गुन्हा दाखल धाराशिव : वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले 456 पोते (सुमारे 20 मेट्रिक टन) रासायनिक खत जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत सुमारे 4.61 लाख रुपये असून, सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी…

Read More

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राज्यभरात ४५ दिवसांचे जनजागृती अभियान

तंबाखूच्या मुखवट्याआडील फसवणूक उघड करुया! पुणे, दि.१५: जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक तंबाखू नकार दिवस’ यंदा “आकर्षणाचा मुखवटा उतरवूया – तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करुया” या थीमसह साजरा होणार आहे. यंदाच्या थीमचा उद्देश तंबाखू व निकोटीन उत्पादनांच्या आकर्षक जाहिराती आणि प्रचारामागील वास्तव उघड करणे, तसेच…

Read More

शासन समित्यांत अडकले, जनतेचे प्रश्न ऑनलाईन ‘पेंडिंग’!

डिजिटल इंडिया की ‘डिले इंडिया’?, व्हर्च्युअल कारभार, वास्तविक प्रश्नांना तडा! महाराष्ट्र शासन सध्या जणू एखाद्या समिती राजवटी च्या उंबरठ्यावर उभं आहे. बलात्कार, भ्रष्टाचार, लाचखोरीसारख्या गंभीर घटनांवर कारवाई करण्याऐवजी सरकारचा ठरलेला प्रतिसाद “समिती नेमली आहे.” जणू हीच नवी प्रशासननीती झाली आहे. दोषींवर कारवाई, जबाबदारी निश्चित करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांची केवळ बदली होते, आणि पुढे ‘फाईल’ थंड बस्त्यात….

Read More
error: Content is protected !!