पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताचा करारा वार! ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला.
जय हिंद! भारताची ‘सर्जिकल स्ट्राइक 2.0’; दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त… नवी दिल्ली | 7 मे 2025: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली, आणि बहावलपूर परिसरात असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर…