Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

अरण नगरीत भक्तीचा जल्लोष, श्रीफळहंडी सोहळ्याने भाविक भक्तिरसात न्हाले…

७३० व्या समाधी वर्षानिमित्त अरण येथे पारंपरिक श्रीफळहंडीचा नयनरम्य सोहळा! सोलापूर, दि. २४ (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पारंपरिक ‘श्रीफळहंडी’ उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते हंडी फोडण्यात…

Read More

मतदार यादीतली गडबड उघड! बिहारमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक बोगस नोंदी

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार              मुंबई, दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे 18.66 लाख मतदार मृत, 26.01 लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, 7.5 लाख…

Read More

देशी गोवंश संवर्धनासाठी राज्य सरकारचा ७१ कोटींचा निधी…

देशी गायीचं जतन म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण यासाठी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता प्रयत्न गरजेचे-  दत्तात्रय भरणे पुणे,दि. २२ जुलै : “देशी गोवंशाचे संरक्षण व संवर्धन ही आपली सामाजिक व संस्कृतिक जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पुण्यात केले. राज्य शासनाच्या वतीने…

Read More

“रमी”च्या फंदात अडकलेले मंत्री?

विधानसभेच्या सभागृहातून सुरू असलेली गेमिंग संस्कृती! सत्यउपासक विशेष: राज्यातील लोकशाहीचे मंदिर; लाखो नागरिकांचे प्रश्न ज्या छताखाली दररोज ऐकवले जातात अशा विधिमंडळात कामगार, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध नागरिक यासोबतच ज्यांच्या खांद्यावर शेतकऱ्यांच्या वेदनांचे ओझे असायला हवे अशा कृषी मंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका मांडायला हवी, ते महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री वास्तवात मात्र मोबाइल हातात घेऊन ऑनलाइन…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना सहा महिन्यांत १७ कोटींचे वैद्यकीय अर्थसहाय्य…

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा; मुख्यमंत्री निधी कक्षाची प्रभावी अंमलबजावणी… पुणे, दि. २१ जुलै २०२५ : आरोग्यदायी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना केवळ सहा महिन्यांत १७ कोटी २८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. या निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, डायलिसीस, अपघात, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या…

Read More

लंच क्लब; गप्पांचा शासकीय ‘हॉटस्पॉट’!

अधिकाऱ्यांचा डायट डब्बा; बंद चेंबर, उघडी व्यवस्था! शासकीय कार्यालयातील भयान वास्तव! सत्यउपासक विशेष अग्रलेख ( भाग १ ) एका खास चेंबरमध्ये दररोज दोन ते तीन तास चालणारा “लंच” सत्र, ज्यामध्ये केवळ भोजन नाही, तर निर्णय, व्यवहार आणि सत्ता-संवादाची मेजवानी असते, सत्यउपासकच्या विशेष नजरेत हे गुपित आता फारसं गुपित राहिलेलं नाही, एका आजी आणि माजी अधिकारी…

Read More

शिवछत्रपतींच्या विचारांना युनेस्कोचा मानाचा मुजरा!

शिवछत्रपतींच्या स्वराज्यगाथेला जागतिक प्रतिष्ठा; बारा शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा…  महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशाच बारा ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले…

Read More

टोरंट-अदानीला वीज परवाना?; कामगार संघटनांचा तीव्र विरोध

खासगीकरणाच्या विरोधात ८६ हजार वीज कर्मचाऱ्यांचा एल्गार – २२ जुलै रोजी नियामक आयोगासमोर निर्णायक सुनावणी सत्यउपासक वृत्त पुणे, दि.११ जुलै: महाराष्ट्रातील वीज क्षेत्र पुन्हा एकदा खासगीकरणाच्या वादात सापडले असून, महावितरणच्या कार्यक्षेत्रातील अनेक शहरांमध्ये खासगी कंपन्यांनी समांतर वीज वितरण परवाना मागितल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. २२ जुलै रोजी या अर्जांवर राज्य विद्युत नियामक आयोगाकडून…

Read More

शनिशिंगणापूर; दरवाजाविना गावात देवस्थान लुटले!

दरवाजाविना गावात देवस्थान लुटले; शनि शिंगणापूरच्या घोटाळेबाजांवर फडणवीस सरकारची फौजदारी कारवाईची घोषणा… मुंबई, दि.११ जुलै: अहमदनगर जिल्ह्यातील श्रद्धेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये मोठ्या आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार उघडकीस आले असून, या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली. विधानसभा सदस्य विठ्ठल लंघे…

Read More

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर महाडीबीटी प्रक्रियेत बदल; कृषी आयुक्तांचे निर्देश

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज छाननी प्रक्रियेत बदल – शेतकऱ्यांना ७/१२, ८अ व आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही; कृषी योजनांचा लाभ घेणे झाले सोपे… पुणे, दि.११ जुलै: कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना शेतकऱ्यांना आता ७/१२ उतारा, ८अ व आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही, अशी स्पष्ट सूचना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली…

Read More
error: Content is protected !!