Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

Promises for farmers profits for others

गु नि संचालकांचा अजब न्याय; विभागात दलालांचा सुळसुळाट… संचालकांच्या दिव्याखालीच अंधार! सत्यउपासक विशेष पुणे दि,०२: कृषी विभागातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातून रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे यांच्या उत्पादक कंपन्या पासून ते डीलर, सब-डीलर, डिस्ट्रीब्यूटर, विक्रेते या सर्वांचे उत्पादकता व विक्री संदर्भातील परवाने आणि निविष्ठांची गुणवत्ता व पुरवठा यांचे नियंत्रण ठेवले जाते. यासोबतच राज्यातील जैविक खते, कीडनाशके,…

Read More

From cabins to fields

मान्सूनचा निरोप, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी अजून कायम! शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारे खरे प्रशासन हवे! सत्यउपासक विशेष:  ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून माघारी निघेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह दुपारी अथवा संध्याकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, यामध्ये विशेषतः विदर्भात वादळी पावसाची…

Read More

Adulteration; Silent Killer

भेसळीचा गोरखधंदा; आरोग्याचा बाजार! सत्यउपासक विशेष: पूर्वी घरातून बाहेर पडताना दही साखर किंवा गूळ खोबरे खाऊनच घराबाहेर पडायचा रिवाज होता. सध्या कुठलेही पाहुणे घरात आले तर पाहुणचार म्हणून चहा देण्याचा रिवाजच झाला आहे, यासोबतच तरुणाईला सुद्धा गरम गरम वाफाळलेला चहा प्यायची भुरळ पडलेली दिसते, परंतु चहा बनवताना टाकण्यात येणारे दूध, साखर, चहा पावडर हे आरोग्यास…

Read More

example of true service towards humanity

शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकाऱ्यांचा संवेदनशील निर्णय! एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस; मा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर! पुणे, दि. २९: राज्यातील अतिवृष्टीमुळे कोट्यवधींची शेती पिकं जलमय झाली असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, पुणे यांनी सामाजिक जाणीवेने पुढाकार घेत एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता…

Read More

Flooded Fields, Empty Promises, Endless Profits.

शेतकऱ्यांना तात्पुरत्या दिलाशाची नव्हे तर दीर्घकालीन धोरणाची आस!  शेतकऱ्यांच्या हिताची खोटी आशा! निसर्गाच्या कोपाला जबाबदार कोण? सत्यउपासक विशेष: शेतकऱ्यांचे जीवन हे निसर्गाच्या हातात असले तरी याच शेतकऱ्याच्या हाल अपेष्टा कष्टाच्या घामामुळे जनसामान्यांच्या जीवन चक्राचे घड्याळ फिरते, तर रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे उत्पादक मोठ मोठ्या कंपन्या आणि दुकानदार; पिक विमा कंपन्या, साखर कारखाने, पतसंस्था, शेतकरी सोसायट्या,…

Read More

Democracy at the Crossroads

लोकशाहीची वाटचाल कुठे? भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न सुरुवातीला २०२५ पर्यंत साध्य करण्याचे उद्दीष्ट होते, मात्र बदलत्या परिस्थितीमुळे हे ध्येय आता २०२७ पर्यंत पुढे ढकलले गेले, या उद्दिष्टासाठी सरकारकडून भांडवली खर्चात वाढ, उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (PLI), राष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाइन, गतीशक्ती अभियान आणि मालमत्ता मोनेटायझेशन यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. ‘विकसित…

Read More

Transfers; The new shield for corruption.

सार्वजनिक आरोग्य विभागातील वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्या! निष्क्रियता आणि गैरव्यवहार झाकले गेले बदल्यांच्या पडद्याआड! मुंबई, दि.११: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १० सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व विशेषज्ञ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून या बदल्यांमध्ये काहींचा कार्यकाळ प्रचंड वादग्रस्त ठरल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागातील भ्रष्टाचार…

Read More

Inefficiency suspended, justice restored.

भूमी अभिलेख विभागात खळबळ; गैरकारभारावर सरकारचा चाप उपसंचालक सूर्यकांत मोरे निलंबित… पुणे: जिल्हा भूमी अभिलेख विभागात दीर्घकाळ सुरू असलेल्या गैरकारभारावर अखेर राज्य सरकारला कारवाई करावी लागली आहे. जिल्हा अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळताना गंभीर अनियमितता करणाऱ्या उपसंचालक सूर्यकांत मोरे यांना शुक्रवारी उशिरा महसूल विभागाने निलंबित केले. मोरे यांच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. जबाबदारीची पदे भूषवूनही त्यांनी प्रशासकीय…

Read More

Bappa needs prayers faith and devotion not privileges favoritism and division

पाहुनी मन माझे नास्तिक झाले! बप्पा तुझ्या नावाने जत्रा सजली पण श्रद्धेचा बाजार मांडल्याने भक्ती भावनांची लूट झाली! सत्यउपासक विशेष: मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली असून गणेशोत्सव मंडळांकरिता शासनाने आदेश काढून ड्रोन शो, स्मृतिचिन्हे, डाक तिकीट, ऑनलाइन प्रसारण, स्पर्धा आणि मंडळांसाठी निधी अशा विविध उपक्रमांचा आराखडा जाहीर केला. सरकारकडून पोलीस सुरक्षा आणि…

Read More

No toll for electric vehicles

अटल सेतूसह सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी! (AI Generated Image) २१ ऑगस्टपासून अधिसूचना लागू; पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना मुंबई : राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अटल सेतू, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी लागू करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना २१ ऑगस्टपासून अमलात आली…

Read More
error: Content is protected !!