राजमाता अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची‌ ऐतिहासिक बैठक…

चौंडीला ५ हजार कोटींच्या घोषणा‘, पण कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय? अहिल्यानगर,दि.६: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 5000 कोटींच्या योजनांचे विभागनिहाय पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले, सांस्कृतिक कार्य विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मितीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्य साधून, त्यांच्या…

Read More

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७% आरक्षण कायम; निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी २७% राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत निवडणुकांची अधिसूचना जारी करण्याचे आणि पुढील चार महिन्यांत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने दिलेल्या या आदेशानुसार, स्थानिक…

Read More

शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; फळबाग लागवड योजनेतून अनुदानाची संधी! पुणे, दि. ६: शेतकऱ्यांनी आधुनिक व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेतीकडे वळण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे….

Read More

राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना; मचाणावरून वन्यजीवन निरीक्षणाची वन प्रेमींना संधी

बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना; वनप्रेमींना जंगलात एक अनोखा अनुभव घेण्याची संधी; सहभागासाठी अर्ज मुदत ५ मे पर्यंत… कोल्हापूर, ३ मे: कोल्हापूर वन्यजीव विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुध्द पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक १२ व १३ मे २०२५ रोजी राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणनेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी निसर्गप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि स्वयंसेवकांनी ५ मे २०२५ पर्यंत…

Read More

ग्रामीण भागातील बेरोजगार युवक व पशुपालकांसाठी मोठी संधी – पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

पुणे, दि. ३ मे: ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधव तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २ मे २०२५ ते १ जून २०२५ या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात पार पडणार आहे. पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी…

Read More

गौणखनिज उत्खननासाठी परवानगी प्रक्रिया झाली सुलभ; ऑटो डीसीआर प्रणाली ‘महाखनिज’ पोर्टलशी एपीआयद्वारे जोडली

प्रशासनाचा निर्णय; बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा, आता ऑनलाइन प्रक्रियेतूनच मिळणार परवाने… पुणे, दि. २ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांना आता वाळू, खडी, मुरुम व दगड यांसारख्या गौणखनिजांच्या उत्खननासाठी परवानगी घेणे अधिक सुलभ झाले आहे. ऑटो डीसीआर प्रणालीला ‘महाखनिज’ प्रणालीशी एपीआय (API) द्वारे जोडण्यात आले असून, परवानगी प्रक्रियेतील जाचक अडथळ्यांपासून व्यवसायिकांची मुक्तता होणार…

Read More

‘व्हेव्ज 2025’चे भव्य उद्घाटन : भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीसाठी नवे पर्व सुरू

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 (व्हेव्ज) चे पंतप्रधानांच्या हस्ते शानदार उद्घाटन भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी जीडीपीचा कणा ठरेल – नरेंद्र मोदी मुंबई, दि. 1 : भारताची ऑरेंज इकॉनॉमी कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे विकासाचे तीन नवे स्तंभ असून, येत्या काही वर्षांत भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष खबरदारी – जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांनी केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावी आणि गावोगावी फिरणाऱ्या एजंटांकडून कोणतीही खरेदी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले….

Read More

वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांची अखेर बदली; चौकशी मात्र कायम

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आज (ता. 30) महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढत त्यांची यवतमाळ येथील पंचायत समितीत गट विकास अधिकारी म्हणून बदली केली आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळातील गैरकारभाराची चौकशी सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विजयसिंह नलावडे…

Read More

डिजीटल स्वाक्षरीची खात्री केल्याशिवाय म्हाडाच्या सदनिकेचा करारबद्ध व्यवहार करू नका – पुणे म्हाडाचा इशारा

डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन पुणे, दि.३०: गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा), पुणे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की उपमुख्य अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा न करता कोणत्याही व्यक्तीसोबत सदनिकेचा विक्री करार करू नये. अन्यथा संबंधित विकासक व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबर…

Read More
error: Content is protected !!