कृषी विभागात धोरणात्मक गोंधळ? निविष्ठा व गुण नियंत्रण विभागात बिघाड!

गुणनियंत्रणावर गंडांतर! ‘गुणनियंत्रण’चा आधारच काढला? पुणे, दि. १ जुलै: खरीप हंगाम सुरू होत असताना, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या निरीक्षकांच्या अधिकारांमध्ये राज्य शासनाने मोठा फेरबदल करत केवळ ४७८ अधिकाऱ्यांनाच तपासणीसाठी अधिकृत मान्यता दिली आहे. ही नवीन अधिसूचना दिनांक १९ जून २०२५ रोजी राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने जारी करण्यात आली असून,…

Read More

नवीन परिपत्रकाचा फटका शेतकऱ्यांना; तक्रारी अडगळीत! कृषी विभागात गोंधळाचे वातावरण!

ऐन हंगामात घाईत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम, कारवाईला विलंब! पुणे,दि.२७: दिनांक २० जून २०२५ रोजी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या कृषी विभागाच्या परिपत्रकाद्वारे कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी केवळ तीनच अधिकाऱ्यांना ( https://satyaupasak.com/1854/%News%/ ) सॅम्पल घेण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आता शेतकऱ्यांच्या समस्यांना तातडीने प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ लागले आहेत. हा…

Read More

जिल्हा रुग्णालयाचा कर्दनकाळ; शल्य चिकित्सकांचे भ्रष्टाचाराचे साम्राज्य!

सत्यउपासक विशेष वृत्त,दि. २५ जून: पुणे जिल्हा रुग्णालय व त्याअंतर्गत असलेल्या ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेचा वापर शासनाने जनतेच्या आरोग्यासाठी करावा अशी अपेक्षा असते, मात्र प्रत्यक्षात ही संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचार, अनागोंदी आणि शासकीय अधिकारांचा गैरवापर यासाठी वापरली जात असल्याचे वास्तव समोर आले असून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत जिल्हा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा…

Read More

कोट्यावधींच्या मानधन घोटाळ्याचा पर्दाफाश!

‘मानधन मॅडम’चा करोडोंचा घोटाळा! “स्मार्ट” नियुक्ती की ‘स्मार्ट डील’? पुणे, सत्यउपासक विशेष वृत्त भाग ३: सत्यउपासकने दिलेल्या मागील वृत्तात पुणे महानगरपालिकेतील सह महापालिका आयुक्त व मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी, आपले नियमित पद सांभाळत असताना, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (PSCDCL) या संस्थेतील मुख्य लेखाधिकारी ( CFO ) पदाचा अतिरिक्त कार्यभार…

Read More

कृषी निविष्ठा तपासणीसाठी सुधारित कार्य विभागणी!

निविष्ठा तपासणीस केवळ तिन अधिकाऱ्यांनाच मान्यता; शासनाचा निर्णायक निर्णय! पुणे दि,२० जून: राज्यातील कृषी निविष्ठा विक्री प्रणालीत पारदर्शकता व शिस्त आणण्यासाठी कृषी विभागाने एक ऐतिहासिक व निर्णायक निर्णय घेतला आहे. दिनांक २० जून २०२५ रोजी निर्गमित परिपत्रकान्वये आता फक्त तीनच अधिकाऱ्यांना कृषी निविष्ठांचे नमुने घेण्याचा व दुकान तपासणीचा अधिकार देण्यात आला आहे. हे अधिकारी म्हणजे;…

Read More

“वारी” शोध अंतःकरणाचा!

वारकऱ्यांची वारी म्हणजेच कलियुगातील शांतीचा मार्ग… आजचा माणूस खूप चालतोय, विमानात, गाडीत, ऑफिसमध्ये, बाजारात… पण जीवनाचा बोध आणि आत्मशोधाच्या दिशेने जाणारी एकही पाऊलवाट सापडत नाही, या बाह्य भौतिक धावपळीला अंतःकरणाचा तळ सापडत नाही, कारण तो विसरतोय कुठे जायचं आहे! अशा वेळी ‘वारी’ ही केवळ धार्मिक प्रथा नसून, अस्तित्वाच्या शोधाची एक मौन यात्रा ठरते. वारी म्हणजे…

Read More

कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवणारे ‘महाॲग्री-एआय धोरण’!

डिजिटल युगातील शेतीसाठी राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय! महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ मंजूर… मुंबई,दि. १८ जून: महाराष्ट्र सरकारने शेतीच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या ‘महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५–२०२९’ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून सशक्त करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा…

Read More

शासन निर्णय, सेवा नियमांची पायमल्ली; उच्चपदस्थांचा लाखोंचा अपहार!

पुणे तिथे काय उणे;नियम झुगारून अधिकारांचा दुरुपयोग! पुणे,दि.१८ जून: शासन निर्णय झुगारून, सेवा नियमांची कत्तल करत पुणे महानगरपालिकेतील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि माजी मुख्य लेखापरीक्षक यांनी लाखो रुपयांचा मानधन अपहार केल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकाराच्या (RTI) माध्यमातून उघडकीस आले आहे. “सेवेत राहा आणि मानधन घ्या” या बिनधास्त वृत्तीने प्रशासकीय नीतिमत्तेलाच चाट लावणाऱ्या या प्रकरणाने प्रशासनाच्या…

Read More

नीरा डावा कालव्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मान्सूनपूर्व भगदाड दुरुस्त; नीरा डावा कालवा पूर्ववत, पालखी सोहळ्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत… कालवा फुटल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दुरुस्ती पूर्ण; पुणे पाटबंधारे विभागाची कौतुकास्पद कामगिरी! बारामती,दि.१६: मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारामती तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लिमटेक परिसरातील नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटण्याची घटना घडली होती. बारामती, पिंपळी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे…

Read More

जीर्ण पुलाची जीवघेणी किंमत; इंद्रायणीच्या प्रवाहात विरले प्राण!

इंद्रायणी दुर्घटनेने उभा केला खळबळजनक प्रश्न; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी? पुणे (कुंडमळा ता. मावळ), दि. १५ जून – तळेगावनजीक इंदोरी गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीवरचा जुना लोखंडी पूल आज दुपारी अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर ५१ जण जखमी झाले असून, यामध्ये ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे २० ते…

Read More
error: Content is protected !!