शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; फलोत्पादन विकास व राष्ट्रीय कृषी विकास योजनांचा लाभ घ्या…
पुणे,दि ३ : वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर संरक्षित शेती हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. भाजीपाला व फुलपिकांचे उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृह व शेडनेटगृहासारखी संरक्षित शेती तंत्रे उपयुक्त ठरत आहेत. यामुळे कमी क्षेत्रात 3 ते 4 पट अधिक उत्पादन मिळते. शेतकऱ्यांचा संरक्षित शेतीकडे वाढता कल लक्षात घेता, राज्य सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय…