मान्सून भ्रमात नको पेरणीची घाई!
मान्सूनची गती मंदावणार?; पेरणीची घाई टाळा! राज्यात यंदा मान्सूनने २५ मे रोजी, म्हणजे अपेक्षेपेक्षा दहा दिवस आधीच दक्षिण कोकणात हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकरी बंधूंनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, “पावसावर पोसली जाते शेतकऱ्याची आशा आणि चिंता दोन्ही”, याप्रमाणे अनेकांच्या मनात आशेचे अंकुर उमलले असले तरीही हवामान खात्याच्या अलीकडील अंदाजानुसार २७ मेनंतर मान्सूनचा प्रवास थांबण्याची…