स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकीचा बिगुल!
राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ‘प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर… मुंबई, दि. १२ जून २०२५: राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदत देत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक (सदस्य…