स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकीचा बिगुल!

राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ‘प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर… मुंबई, दि. १२ जून २०२५: राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदत देत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक (सदस्य…

Read More

औंध जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी घोटाळा उघड; निष्क्रीय जिल्हा शल्यचिकित्सकाच्या हकालपट्टीची मागणी तीव्र

पुणे – औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेऐवजी खाजगी संस्थांना पाठीशी घालणारा आणि अनेक गंभीर गैरप्रकारांवर दुर्लक्ष करणारा जिल्हा शल्यचिकित्सक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे रुग्णांचे प्राण धोक्यात आले असून, त्याची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी आता आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून आणि सामाजिक संघटनांकडून होऊ लागली आहे. या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात औंध जिल्हा रुग्णालयात रक्ताची…

Read More

औंध रुग्णालयात गरीब रुग्णांची फरपट;मोफत आरोग्यसेवेचा फसवा खेळ!

औंध जिल्हा रुग्णालयात ‘मोफत’ आरोग्यसेवेचा फसवा दिखावा; MRI साठी गरिबांना खाजगी संस्थेकडे ताटकळत ठेवले जाते!   पुणे – राज्यातील सरकारी रुग्णालयांत सर्व चाचण्या आणि तपासण्या मोफत केल्या जात असल्याचा सरकारचा गाजावाजा असला, तरी औंध जिल्हा रुग्णालयात मात्र वास्तव याच्या उलट असून गरीब रुग्णांची पिळवणूक सातत्याने सुरू आहे. येथे सिटी स्कॅन व MRI सारख्या अत्यावश्यक तपासण्यांसाठी…

Read More

औंध जिल्हा रुग्णालयाचा SNCU विभाग संकटात;नवजात बाळांच्या जीवाशी खेळ!

औंध जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार; जिल्हा शल्यचिकित्सकावर कारवाई होणार का? पुणे – औंध जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असलेला SNCU (न्यूबॉर्न क्रिटिकल केअर युनिट) विभाग सध्या निष्काळजी कारभारामुळे अर्धवट स्थितीत असून, संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अकार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औंध जिल्हा रुग्णालयाची वाताहत; SNCU युनिटची संख्या अर्ध्यावर! पूर्वी येथे २४ युनिट्स कार्यरत होत्या….

Read More

बालकामगार मुक्त समाज; आपल्या सर्वांची जबाबदारी!

बालपण वाचलं, तरच भविष्य उजळेल! (12 जून – बालकामगार प्रथा विरोधी जागतिक दिनानिमित्त विशेष लेख)   बालपण म्हणजे खेळ, शिक्षण, कुतूहल, आणि घडणारा भविष्याचा पाया. मात्र समाजाच्या एका भागात अजूनही असे अनेक हात आहेत, जे शाळेऐवजी हातोडा, झाडू, किंवा वायरी हातात घेऊन श्रम करत आहेत. 12 जून रोजी साजरा होणारा ‘बालकामगार प्रथा विरोधी जागतिक दिन’…

Read More

चोर सोडून संन्याशाला फाशी… जिल्हा परिषदेचा अजब न्याय!

सत्यउपासक विशेष वृत्त: जिल्हा परिषदेतील वाढता भ्रष्टाचार, अनियमित कारभार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अर्थसाहाय्यक युती आणि सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय या गोष्टींचा सत्यउपासक वृत्त समूहाने वेळोवेळी पर्दाफाश केला असून शवदाहिनी घोटाळा, आरोग्य विभागातील बेजबाबदार सावळा कारभार, बांधकाम विभागातील भ्रष्टाचार, जिल्हा परिषदेतील योजनांतील गैरव्यवस्था आणि जिल्हा परिषदेची सुरक्षा व्यवस्था ‘रामभरोसे’ असल्याच्या गंभीर विषयांवर पत्रकारितेच्या माध्यमातून वृत्तांकन केले. मात्र या गंभीर…

Read More

छोट्या कंत्राटदारांच्या रोजगारावर गदा नको; कामांचे क्लबिंग थांबवा – कंत्राटदार महासंघाची जिल्हा परिषदेच्या सीईओं कडे मागणी

पुणे,दि.४ – पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील विविध विकास कामांमध्ये जवळपास हजार ते दीड हजार सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि नोंदणीकृत छोटे-मोठे कंत्राटदार सहभागी असून, त्यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, सध्या शासनाकडून विविध कामांचे क्लबिंग करून मोठ्या प्रमाणावर एकत्रित निविदा काढण्याचा प्रकार सुरू असून, यामुळे छोट्या कंत्राटदारांच्या रोजगारावर गदा येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार…

Read More

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; फलोत्पादन विकास व राष्ट्रीय कृषी विकास योजनांचा लाभ घ्या…

पुणे,दि ३ : वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर संरक्षित शेती हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. भाजीपाला व फुलपिकांचे उच्च दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृह व शेडनेटगृहासारखी संरक्षित शेती तंत्रे उपयुक्त ठरत आहेत. यामुळे कमी क्षेत्रात 3 ते 4 पट अधिक उत्पादन मिळते. शेतकऱ्यांचा संरक्षित शेतीकडे वाढता कल लक्षात घेता, राज्य सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय…

Read More

पुणे विमानतळावर ‘उमेद सावित्री’ विक्री दालनाचे उद्घाटन; राज्यातील महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक पाऊल

पुणे, दि. ३ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उमेद सावित्री’ या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे हे विमानतळावरील पहिलेच विक्री केंद्र ठरले असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या उद्घाटन…

Read More

बनावट खत-विषारी औषधांवर कठोर कारवाईसाठी नवा कायदा तयार करणार – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नारायणगाव येथे आश्वासन

नारायणगाव (जि. पुणे),दि.३: “शेतकऱ्यांच्या समृद्धीशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही,” असे स्पष्ट करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’च्या सहाव्या दिवशी नारायणगाव (पुणे) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बनावट खते आणि कीटकनाशके पुरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदा तयार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट…

Read More
error: Content is protected !!