म मराठीचा… आणि म महाराष्ट्राचा!

महाराष्ट्रातून केंद्रापर्यंत अस्थिरतेची चिन्हं ? सत्यउपासक अग्रलेख… भाजपने गेल्या काही वर्षांत देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात आपल्या राजकीय कक्षा विस्तारण्यासाठी ‘तोडा-फोडा, नेते आयात करा आणि संख्या वाढवा’ हे सूत्र आचरणात आणले. सुरुवातीला या रणनीतीने काही प्रमाणात यश मिळवले, पण आता हीच रणनीती भाजपच्या पाया पोखरत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत असून भाजपच्या ‘एकहाती सत्तेच्या मोहापायी’ सुरू असलेले…

Read More

आषाढी वारीत एआय आणि ड्रोनचा यशस्वी वापर; २८ लाख भाविकांवर डिजिटल नजर…

ड्रोन-एआयच्या सहकार्याने यंदाची वारी अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध… पंढरपूर, दि. ८ जुलै: आषाढी वारी २०२५ मध्ये पंढरपूरात झालेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, यंदा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक नवा आदर्श उभा केला. सुमारे २७ ते २८ लाख वारकऱ्यांच्या हालचालीवर ड्रोनच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवण्यात आली.  ड्रोन…

Read More

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील तब्बल १० हजारांहून अधिक पदे भरतीस मंजुरी; उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेस चालना मुंबई : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये आणि अभियांत्रिकी संस्थांतील रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत यास मान्यता देण्यात आली. या…

Read More

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे ‘हरित’ ढोंग उघड; ना दंड, ना पुनर्लागवड!

पुणे मनपा वृक्ष प्राधिकरणाचे ‘हरित’ पाप; वृक्षांची कत्तल, खात्याचा आळस! (भाग १) पुणे, दि. ७ जुलै (सत्यउपासक विशेष वृत्त ): एकेकाळी हिरवळीत न्हालेलं शहर, आज सिमेंटच्या जंगलात गमावलं गेल्याचे वास्तववादी चित्र सर्वांच्या डोळ्यांसमोर स्पष्ट उभे असून यासोबतच आज झाडं नाहीत, सावली नाही, आणि प्रशासन केवळ नकाशावर हिरवळ दाखवतंय हेच वास्तव दिसून येत असले तरीसुद्धा स्थानिक…

Read More

रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार: एकाच ग्रुप फोटोवर ५.१८ कोटींची बिले!

फुलंब्री तालुक्यात ३३ गावांतील ९६ मातोश्री पाणंद रस्ता कामांमध्ये एकाच फोटोचा पुनर्वापर… रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यकांची भूमिका संशयास्पद! फुलंब्री (जि. संभाजीनगर), ता. ७ जुलै: फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या ‘मातोश्री पाणंद रस्ते’ योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील तब्बल ३३ गावांतील ९६ कामांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो…

Read More

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्त मत्स्यव्यवसायिक सन्मान सोहळा २०२५ पुण्यात…

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्त पुणे व छत्रपती संभाजीनगर द्विविभागीय सन्मान सोहळा… मत्स्यबीज उत्पादन ते मत्स्यपर्यटन सर्व क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान! पुणे, दि. ७ जुलै (सत्यउपासक) – मत्स्यव्यवसायात कौशल्य, मेहनत व चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मच्छिमार, मत्स्यशेती व्यावसायिक, उद्योजक आणि सहकारी संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘द्विविभागीय मत्स्यव्यवसायिक सन्मान सोहळा – २०२५’ पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या…

Read More

ऐन हंगामात संचालक बदल! सुनील बोरकर हटणार? 

सेवा ज्येष्ठता वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी; किरनळींची संचालकपदी शक्यता! पुणे, दि. २ जुलै:  राज्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागात वरिष्ठ पातळीवर बदलांची हालचाल सुरू झाली असून २७ मे २०२५ रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर‌ राज्य शासनाने कृषी विभागाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदावरून सुनील बोरकर यांना हटविण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याचे सूत्रांकडून समजते…

Read More

कृषी विभागात धोरणात्मक गोंधळ? निविष्ठा व गुण नियंत्रण विभागात बिघाड!

गुणनियंत्रणावर गंडांतर! ‘गुणनियंत्रण’चा आधारच काढला? पुणे, दि. १ जुलै: खरीप हंगाम सुरू होत असताना, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या निरीक्षकांच्या अधिकारांमध्ये राज्य शासनाने मोठा फेरबदल करत केवळ ४७८ अधिकाऱ्यांनाच तपासणीसाठी अधिकृत मान्यता दिली आहे. ही नवीन अधिसूचना दिनांक १९ जून २०२५ रोजी राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने जारी करण्यात आली असून,…

Read More

केंद्राच्या नियमांना फाटा देत राज्य सरकारचा फतवा!

फक्त तीन अधिकाऱ्यांनाच तपासणी अधिकार! केंद्र शासनाच्या विधिमान्य कायद्यांना बाजूला ठेवत राज्य शासनाचे परिपत्रक? सत्यउपासक संपादकीय… महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने २० जून २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार आता फक्त तीनच अधिकाऱ्यांना कृषी निविष्ठांचे (बियाणे, खते, कीटकनाशके) सॅम्पल घेण्याचे आणि दुकाने तपासण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हे अधिकारी म्हणजे – विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक (विभागस्तर), जिल्हा गुण…

Read More

नवीन परिपत्रकाचा फटका शेतकऱ्यांना; तक्रारी अडगळीत! कृषी विभागात गोंधळाचे वातावरण!

ऐन हंगामात घाईत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम, कारवाईला विलंब! पुणे,दि.२७: दिनांक २० जून २०२५ रोजी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या कृषी विभागाच्या परिपत्रकाद्वारे कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी केवळ तीनच अधिकाऱ्यांना ( https://satyaupasak.com/1854/%News%/ ) सॅम्पल घेण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आता शेतकऱ्यांच्या समस्यांना तातडीने प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ लागले आहेत. हा…

Read More
error: Content is protected !!