म मराठीचा… आणि म महाराष्ट्राचा!
महाराष्ट्रातून केंद्रापर्यंत अस्थिरतेची चिन्हं ? सत्यउपासक अग्रलेख… भाजपने गेल्या काही वर्षांत देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात आपल्या राजकीय कक्षा विस्तारण्यासाठी ‘तोडा-फोडा, नेते आयात करा आणि संख्या वाढवा’ हे सूत्र आचरणात आणले. सुरुवातीला या रणनीतीने काही प्रमाणात यश मिळवले, पण आता हीच रणनीती भाजपच्या पाया पोखरत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत असून भाजपच्या ‘एकहाती सत्तेच्या मोहापायी’ सुरू असलेले…