Natural farming for a healthier future.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन… नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला नवा आधार — राज्यपाल पुणे, दि. 18 नोव्हेंबर – आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही…