पुणे विमानतळावर ‘उमेद सावित्री’ विक्री दालनाचे उद्घाटन; राज्यातील महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक पाऊल

पुणे, दि. ३ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उमेद सावित्री’ या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे हे विमानतळावरील पहिलेच विक्री केंद्र ठरले असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या उद्घाटन…

Read More

बनावट खत-विषारी औषधांवर कठोर कारवाईसाठी नवा कायदा तयार करणार – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नारायणगाव येथे आश्वासन

नारायणगाव (जि. पुणे),दि.३: “शेतकऱ्यांच्या समृद्धीशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही,” असे स्पष्ट करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’च्या सहाव्या दिवशी नारायणगाव (पुणे) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बनावट खते आणि कीटकनाशके पुरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदा तयार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट…

Read More

जिल्हा परिषदेतील बदल्यांच्या धोरणांची पोलखोल; प्रशासकीय बदल्यांवर ‘आर्थीक रसद’चा प्रभाव?

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह! पुणे जिल्हा परिषद सीईओ नियुक्तीमागे केवळ गुणवत्ता की येणाऱ्या निवडणुकांचे राजकीय समीकरण? महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या व कार्यक्षमतेत आघाडीवर असलेल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करत, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बदल्यांच्या धोरणाचा अक्षरशः मृत्यू झाला आहे. गट-क आणि…

Read More

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन पुणे, दि. १ : “शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य…

Read More

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर खत उत्पादनाचा पर्दाफाश; वेताळ केमिकल्सवर कारवाई, 8.78 लाखांचा खत साठा जप्त

शिरूरमध्ये बेकायदेशीर खतसाठा उघड, वेताळ केमिकल्सवर गुन्हा दाखल पुणे, दि.२८: शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील गट क्रमांक 313 मध्ये बेकायदेशीर खत उत्पादन व साठवणूक करणाऱ्या वेताळ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली असून, सुमारे 8.78 लाख रुपये किमतीचा खत साठा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. ही कारवाई २७ मे रोजी सायंकाळी ५:३०…

Read More

शाश्वत शेतीसाठी ‘भारत कृषी-जागरण यात्रा’ सुरु…

खरीपपूर्व ‘भारत कृषी-जागरण यात्रा’ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू… पुणे, दि.२६: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘भारत कृषी-जागरण यात्रा’ हे विशेष अभियान देशभरात २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत राबवण्यात येत आहे. राज्यातही या यात्रेची प्रभावी…

Read More

मान्सून भ्रमात नको पेरणीची घाई!

मान्सूनची गती मंदावणार?; पेरणीची घाई टाळा! राज्यात यंदा मान्सूनने २५ मे रोजी, म्हणजे अपेक्षेपेक्षा दहा दिवस आधीच दक्षिण कोकणात हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकरी बंधूंनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, “पावसावर पोसली जाते शेतकऱ्याची आशा आणि चिंता दोन्ही”, याप्रमाणे अनेकांच्या मनात आशेचे अंकुर उमलले असले तरीही हवामान खात्याच्या अलीकडील अंदाजानुसार २७ मेनंतर मान्सूनचा प्रवास थांबण्याची…

Read More

पुणे विभागीय कार्यालयांची १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत राज्यात उल्लेखनीय कामगिरी

१०० दिवसांच्या मोहिमेत पुणे विभागाच्या कार्यालयांचा राज्यस्तरीय गौरव! पुणे,दि.२५- महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम’च्या दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागातील विविध शासकीय कार्यालयांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. विभागीय स्तरावरील या मूल्यांकनामध्ये उपसंचालक, भू‍मि अभिलेख, पुणे आणि उपसंचालक, पर्यटन, पुणे यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली कार्यक्षमता सिद्ध केली. तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम…

Read More

पुणे जिल्हा परिषदेत लाखोंचे फर्निचर पावसात वाया; निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

आरोग्य विभागातील सावळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर! आरोग्य विभागाच्या गोडाऊनमध्ये निष्काळजीपणाचा गंज, खरेदी झाली पण वापर नाही! जनतेच्या पैशांची उधळपट्टी? सत्यउपासक विशेष वृत्त/ पुणे, दि. २४- पुणे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील सावळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून आरोग्य विभागाच्या वतीने खरेदी करण्यात आलेले अंदाजे ५० ते ७० लाख रुपयांचे फर्निचर गेल्या दीड महिन्यांपासून उघड्यावर…

Read More

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक; शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र; महाविस्तार एआय ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. २१ – कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास…

Read More
error: Content is protected !!