नफ्यासाठी निर्यात, आत्मनिर्भरतेवर गदा!“सौर प्रकल्प ठप्प,‘मेक इन इंडिया’चा फसलेला प्रयोग?

नफेखोरीच्या झगमगाटात ‘आत्मनिर्भर भारत’ अंधारात; सौर क्रांतीला धक्का! ‘मेक इन इंडिया’चा गाजावाजा करत, ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा देणाऱ्या सरकारला आता स्वतःच्या धोरणांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. कारण देशात तयार होणाऱ्या DCR (डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट) सोलर मॉड्युल्सचा वापर देशातील सौर प्रकल्पांसाठी न होता, त्यांची निर्यातच प्राधान्याने केली जात आहे. MERCOM या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, सुमारे ८०…

Read More

कृषी विभागाची ठोस कारवाई ;अवैध खत साठ्यावर छापा

विनापरवाना रासायनिक खत साठा जप्त : 4.61 लाखांचा साठा पकडला, गुन्हा दाखल धाराशिव : वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले 456 पोते (सुमारे 20 मेट्रिक टन) रासायनिक खत जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत सुमारे 4.61 लाख रुपये असून, सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी…

Read More

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राज्यभरात ४५ दिवसांचे जनजागृती अभियान

तंबाखूच्या मुखवट्याआडील फसवणूक उघड करुया! पुणे, दि.१५: जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक तंबाखू नकार दिवस’ यंदा “आकर्षणाचा मुखवटा उतरवूया – तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करुया” या थीमसह साजरा होणार आहे. यंदाच्या थीमचा उद्देश तंबाखू व निकोटीन उत्पादनांच्या आकर्षक जाहिराती आणि प्रचारामागील वास्तव उघड करणे, तसेच…

Read More

शासन समित्यांत अडकले, जनतेचे प्रश्न ऑनलाईन ‘पेंडिंग’!

डिजिटल इंडिया की ‘डिले इंडिया’?, व्हर्च्युअल कारभार, वास्तविक प्रश्नांना तडा! महाराष्ट्र शासन सध्या जणू एखाद्या समिती राजवटी च्या उंबरठ्यावर उभं आहे. बलात्कार, भ्रष्टाचार, लाचखोरीसारख्या गंभीर घटनांवर कारवाई करण्याऐवजी सरकारचा ठरलेला प्रतिसाद “समिती नेमली आहे.” जणू हीच नवी प्रशासननीती झाली आहे. दोषींवर कारवाई, जबाबदारी निश्चित करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांची केवळ बदली होते, आणि पुढे ‘फाईल’ थंड बस्त्यात….

Read More

अबब! जिल्हा परिषदेला लागली भ्रष्टाचाराची घुस, जिल्हा परिषदेत लाचखोरीचा कळस!

शवदाहिनी खरेदी घोटाळा, मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणीही सोडलं नाही! पुणे,दि.१४: पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामीण भागातील स्मशानभूमींसाठी खरेदी केलेल्या ४३० शवदाहिनी संचांमध्ये तब्बल ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती सत्यउपासक टीमला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सविस्तर वृत्त पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामीण भागातील स्मशानभूमींसाठी ४३० शवदाहिनी संच खरेदी करण्याकरिता जेम पोर्टलवर शवदाहिनी खरेदी…

Read More

जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा – कृषि विभाग

पुणे,दि.१४: पुणे जिल्हा अंतर्गत कृषि विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार, सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध रासायनिक खतांचा एकूण 79440 मेट्रिक टन इतका आवश्यक साठा उपलब्ध आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे: युरिया: 22109 मेट्रिक टन, डीएपी: 3277 मेट्रिक टन, एमओपी: 4519 मेट्रिक टन, संयुक्त खते: 37694 मेट्रिक टन, एसएसपी: 9708 मेट्रिक टन कृषि विभागामार्फत शेतकरी बांधवांना एकाच प्रकारच्या खताची…

Read More

UDAY 2.0 योजनेत सुधारणा व कृषीक्षेत्रासाठी सतत वीजपुरवठा हवा – देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारचा स्मार्ट मीटरिंग प्रकल्पांसाठी निधीचा निर्णय; ‘नेट झिरो उत्सर्जन’ लक्ष्याकडे ऊर्जा क्षेत्राची पाऊलवाट… मुंबई,दि.१३: पश्चिम क्षेत्र प्रादेशिक ऊर्जा मंत्री परिषदेत आज ऊर्जा क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा झाली. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सर्व राज्यांना स्मार्ट मीटरिंग प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर स्थापनेला प्राधान्य देण्याचे निर्देश…

Read More

आयपीएल चा बाजार !

राष्ट्रीय भावना विरुद्ध बाजारू खेळ; आयपीएलचा खरा चेहरा… २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात हळहळ व्यक्त झाली आणि सात मेच्या मध्यरात्री भारतीय सशस्त्र सेनेने पाकिस्तानातील नऊ अतिरेकी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करत या क्रूर कृत्याला ठोस प्रत्युत्तर दिले. संपूर्ण देश या काळात भावनिक आणि…

Read More

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताचा करारा वार! ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला.

जय हिंद! भारताची ‘सर्जिकल स्ट्राइक 2.0’; दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त… नवी दिल्ली | 7 मे 2025: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली, आणि बहावलपूर परिसरात असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर…

Read More

राज्यात उद्या १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिल

हवाई हल्ल्याचा सायरन, ब्लॅकआऊट, नागरी संरक्षण प्रशिक्षण; गृह मंत्रालयाचा आदेश मुंबई, दि. ६ मे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना ७ मे रोजी मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातही या पार्श्वभूमीवर १६ महत्त्वाच्या ठिकाणी ही…

Read More
error: Content is protected !!