Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

शिवछत्रपतींच्या विचारांना युनेस्कोचा मानाचा मुजरा!

शिवछत्रपतींच्या स्वराज्यगाथेला जागतिक प्रतिष्ठा; बारा शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा…  महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशाच बारा ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले…

Read More

टोरंट-अदानीला वीज परवाना?; कामगार संघटनांचा तीव्र विरोध

खासगीकरणाच्या विरोधात ८६ हजार वीज कर्मचाऱ्यांचा एल्गार – २२ जुलै रोजी नियामक आयोगासमोर निर्णायक सुनावणी सत्यउपासक वृत्त पुणे, दि.११ जुलै: महाराष्ट्रातील वीज क्षेत्र पुन्हा एकदा खासगीकरणाच्या वादात सापडले असून, महावितरणच्या कार्यक्षेत्रातील अनेक शहरांमध्ये खासगी कंपन्यांनी समांतर वीज वितरण परवाना मागितल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. २२ जुलै रोजी या अर्जांवर राज्य विद्युत नियामक आयोगाकडून…

Read More

शनिशिंगणापूर; दरवाजाविना गावात देवस्थान लुटले!

दरवाजाविना गावात देवस्थान लुटले; शनि शिंगणापूरच्या घोटाळेबाजांवर फडणवीस सरकारची फौजदारी कारवाईची घोषणा… मुंबई, दि.११ जुलै: अहमदनगर जिल्ह्यातील श्रद्धेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये मोठ्या आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार उघडकीस आले असून, या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली. विधानसभा सदस्य विठ्ठल लंघे…

Read More

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर महाडीबीटी प्रक्रियेत बदल; कृषी आयुक्तांचे निर्देश

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज छाननी प्रक्रियेत बदल – शेतकऱ्यांना ७/१२, ८अ व आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही; कृषी योजनांचा लाभ घेणे झाले सोपे… पुणे, दि.११ जुलै: कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना शेतकऱ्यांना आता ७/१२ उतारा, ८अ व आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही, अशी स्पष्ट सूचना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली…

Read More

म मराठीचा… आणि म महाराष्ट्राचा!

महाराष्ट्रातून केंद्रापर्यंत अस्थिरतेची चिन्हं ? सत्यउपासक अग्रलेख… भाजपने गेल्या काही वर्षांत देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात आपल्या राजकीय कक्षा विस्तारण्यासाठी ‘तोडा-फोडा, नेते आयात करा आणि संख्या वाढवा’ हे सूत्र आचरणात आणले. सुरुवातीला या रणनीतीने काही प्रमाणात यश मिळवले, पण आता हीच रणनीती भाजपच्या पाया पोखरत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत असून भाजपच्या ‘एकहाती सत्तेच्या मोहापायी’ सुरू असलेले…

Read More

आषाढी वारीत एआय आणि ड्रोनचा यशस्वी वापर; २८ लाख भाविकांवर डिजिटल नजर…

ड्रोन-एआयच्या सहकार्याने यंदाची वारी अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध… पंढरपूर, दि. ८ जुलै: आषाढी वारी २०२५ मध्ये पंढरपूरात झालेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, यंदा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक नवा आदर्श उभा केला. सुमारे २७ ते २८ लाख वारकऱ्यांच्या हालचालीवर ड्रोनच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवण्यात आली.  ड्रोन…

Read More

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील तब्बल १० हजारांहून अधिक पदे भरतीस मंजुरी; उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेस चालना मुंबई : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये आणि अभियांत्रिकी संस्थांतील रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत यास मान्यता देण्यात आली. या…

Read More

रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार: एकाच ग्रुप फोटोवर ५.१८ कोटींची बिले!

फुलंब्री तालुक्यात ३३ गावांतील ९६ मातोश्री पाणंद रस्ता कामांमध्ये एकाच फोटोचा पुनर्वापर… रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यकांची भूमिका संशयास्पद! फुलंब्री (जि. संभाजीनगर), ता. ७ जुलै: फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या ‘मातोश्री पाणंद रस्ते’ योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील तब्बल ३३ गावांतील ९६ कामांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो…

Read More

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्त मत्स्यव्यवसायिक सन्मान सोहळा २०२५ पुण्यात…

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्त पुणे व छत्रपती संभाजीनगर द्विविभागीय सन्मान सोहळा… मत्स्यबीज उत्पादन ते मत्स्यपर्यटन सर्व क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान! पुणे, दि. ७ जुलै (सत्यउपासक) – मत्स्यव्यवसायात कौशल्य, मेहनत व चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मच्छिमार, मत्स्यशेती व्यावसायिक, उद्योजक आणि सहकारी संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘द्विविभागीय मत्स्यव्यवसायिक सन्मान सोहळा – २०२५’ पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या…

Read More

कृषी विभागात धोरणात्मक गोंधळ? निविष्ठा व गुण नियंत्रण विभागात बिघाड!

गुणनियंत्रणावर गंडांतर! ‘गुणनियंत्रण’चा आधारच काढला? पुणे, दि. १ जुलै: खरीप हंगाम सुरू होत असताना, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या निरीक्षकांच्या अधिकारांमध्ये राज्य शासनाने मोठा फेरबदल करत केवळ ४७८ अधिकाऱ्यांनाच तपासणीसाठी अधिकृत मान्यता दिली आहे. ही नवीन अधिसूचना दिनांक १९ जून २०२५ रोजी राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने जारी करण्यात आली असून,…

Read More
error: Content is protected !!