A sweet Diwali promise 31,628 crore announced
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार सरकारचा प्रयत्न;पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; विरोधकांचा आरोप, “आकडे मोठे पण मदत अपुरी” मुंबई, दि. ७ ऑक्टोबर २०२५ : राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, जनावरांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या…